इतर
-
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबई, : नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे.…
Read More » -
वडिलांच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मुलाचे प्राण – 29 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत
वडिलांच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मुलाचे प्राण – 29 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ…
Read More » -
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध – महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती प्रमुख मोनिका राजळे
· महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती मुंबईतील अभ्यास दौऱ्यात सुविधांबाबत समाधानी मुंबई, : समस्याग्रस्त व गरजू महिला आणि…
Read More » -
कापूस खरेदी नोंदणी सुलभ, जलद होण्यासाठी ॲग्रीस्टॅकच्या माहितीचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावल
कापूस खरेदी नोंदणी सुलभ, जलद होण्यासाठी ॲग्रीस्टॅकच्या माहितीचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावल मुंबई, : राज्यामध्ये सीसीआय…
Read More » -
पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा‘मध्ये समावेश करावा वनपट्टे धारकांना पीक कर्ज, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना,…
Read More » -
नालासोपारातील खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग नालासोपारातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन मनसे सैनिकांनी रस्त्यात आंघोळ केली…
Read More » -
बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा
बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा – कृषीमंत्री धनंजय मुंडे मुंबई, :- कृषीमंत्री…
Read More » -
राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्मार्ट चष्म्यांचे वाटप तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस
मुंबई : दिव्यांगांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सकारात्मक बदल होणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. दिव्यांगांकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान ठरेल, असे…
Read More » -
खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश
मुंबई : यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले…
Read More » -
सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०,…
Read More »
