शहर
-
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे 3 जानेवारी पूर्वी अदा करावे – कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 29 : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह…
Read More » -
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या – मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश
नवी दिल्ली, दि. 29 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट…
Read More » -
प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 29 : ‘म्हाडा’च्या माध्यमातून मुंबई परिसरात गृहनिर्माण पुनर्विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना…
Read More » -
मुविशेष मुलांसाठी आणखी दोन प्रारंभिक उपचार केंद्र सुरू करणार, स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २6 – विशेष मुलांना विशेष काळजीची गरज…
Read More » -
पार्ले महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असल्याचे…
Read More » -
SRA घर 5 वर्षांनंतर विकणे शक्य
मुंबई : SRA- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात आलेली घरे पुढील काळात पाच वर्षांनी विकता येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी…
Read More » -
राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत 15 जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ – मंत्री अतुल सावे
नागपूर, दि. २1 : राजपूत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास…
Read More » -
कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळण्याबाबत सूचना दिल्या जातील – मंत्री सुरेश खाडे
नागपूर, दि. २1 : कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळावे, यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत…
Read More » -
अनाथ बालकांच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील -मंत्री अदिती तटकरे
नागपूर, दि. २1 : अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास…
Read More » -
जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार – मंत्री गिरीश महाजन
नागपूर, दि. २1 : राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. तसेच जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर…
Read More »
