-
ठाणे
मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण
उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, :…
Read More » -
ताज्या
‘स्वयंसिध्दा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्री शक्ती’ॲप वर जास्तीत जास्त नोंदणी करावी -राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे
मुंबई, : महिला सशक्तिकरणाच्या उद्देशाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांअंतर्गत सुरू केलेल्या ‘स्वयंसिध्दा उपक्रमासाठी’ जास्तीत जास्त महिला विद्यार्थीनींना जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी करून…
Read More » -
महाराष्ट्र
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – मंत्री जयकुमार रावल
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील मुंबई, : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला…
Read More » -
महाराष्ट्र
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
नवी दिल्ली – मराठी भाषेतल्या साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 यासाठी अर्ज मागवण्यात आले…
Read More » -
महाराष्ट्र
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करुन त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अदभयानाची प्रभावी अंमलबजावणी करावी – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे आणि प्राधान्याने काम करावे, विशेषतः जिल्हा…
Read More » -
Legal
न्यू तोतलाडोह पुनर्वसित गावातील विस्थापितांना नियमाप्रमाणे सुविधा द्या – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई : पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना मदत व…
Read More » -
शेतीविषयक
राज्यात उत्पादित होणाऱ्या डाळिंब व अन्य फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री जयकुमार रावल
मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी…
Read More » -
शेतीविषयक
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबई, : नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे.…
Read More » -
ताज्या
नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत ‘मेगा प्रोजेक्ट’ देऊ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत ‘मेगा प्रोजेक्ट’ देऊ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा…
Read More »
